आपल्या महाराष्ट्रात गणपती सारखे अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून आला आज ह्या मुळे ध्वनिप्रदूषना बरोबर वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर नक्कीच होतो त्या मुळे उत्सव काळात फटाक्यांचा वापर न करता फुलांची उधळण करावी महाराष्ट्र टाइम्स आमचा आवाज सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे औरंगाबाद
ऊसत्वात फटाक्यांचा वापर नकोच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 5:43 am