उस्मानपुरा भागातील दशमेश नगर मध्ये मागील काही दिवसां पासून पिण्याचे पाणी खराब येत आहे व पाण्याचा वासही ड्रेनेज च्या पाण्या सारखा येतोय. येथील नागरिकांना बऱ्याच दिवसां पासून बाहेरून जार च पाणी विकत घेऊन प्यावे लागते आहे.आशा दूषित पाण्याने नेमकं काय करावं हाच प्रश्न या भागातील नागरिकांना पडलाय..महा पालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिक करताय...
नळाला पाणी नक्की पिण्याचे की गटाराचे..?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2017, 5:42 am