एकेकाळी वाटसरुंची तहान भागवणारी होळकरकालीन बारव आज मात्र कचऱ्याने भरलेली आहे. शहरातील नागरिक विसर्जनासाठी कायम बारवेचा उपयोग करतात. त्यामुळे रोगराई ,साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष घालावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
औरंगाबाद रस्त्यावरील बारवेत घाणीचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2017, 5:41 am