औरंगाबाद- मनपा ,कामे,ठेकेदार,वेळेचे नियोजन हे सूत्र कधीच जमल्याचे निदर्शनास आले नाही.पाच कोटी रु.थकविल्याने कचरासंकलन करणार्या पी.गोपीनाथ रेड्डी कंपनीकडून कचरासंकलन बंद करण्यात आल्याचे समजते.वर्षांनंतरची कामाप्रती निष्ठा,वेळेचे महत्त्व ,कामे न झाल्यास होणारे आरोग्यविषयक परिणाम याबाबत अजूनही गांभिर्याने पाहिले जात नाही हे दुर्दैव ! यातून मनपाची नियोजनशून्यता प्रकर्षाने दिसते.नुकताच सुरू झालेल्या पावसामुळे आजारांपासून वाचण्यासाठी कठोर नियोजन आयुक्त करतील काय ?....शरद लासूरकर औरंगाबाद-
महानगरपालिकेकडे थकबाकी मुळे....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2019, 5:43 am