औरंगाबाद शहरातील रखडलेल्या विकास कामासाठी महापालिकेतील सत्ताधारी जवाबदार आहे कारण कुठलेही काम खासगी कंत्राटदारा मार्फत करून घ्यायचे असल्यास अगोदर सत्ताधारी लोक प्रतिनिधीना टक्केवारी द्यावी लागते त्यामुळे खासगी कंत्राटदार हा शहरातील कामे निकृष्ठ दर्जाचे करण्यासाठी कुठल्याही सत्ताधारी लोक प्रतिनिधीला घाबरत नाही किवा यांच्या मिलिभगतमुळे शहरातील सर्व विकासकामे अतिशय वाईट पद्धतीने होतात त्यामुळे शहराचा विकास हा रखडला जातो. शहरातील रस्ते. कचरा प्रश्न. पाणी प्रश्न अशा अनेक समास्यानी शहर त्रासलेले आहे याला मुजोर लोक प्रतिनिधी आणि महापालिका जवाबदार जवाबदार आहे.
सत्ताधारीमुळे औरंगाबाद शहराचा विकास रखडला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2019, 5:46 am