अन्न,कापड,निवारा (रोटी कपडा मकान),रास्ते,वीज,पाणी (सडक बिजली पानी) व शिक्षण,आरोग्य,नौकरी (शिक्षा स्वास्थ्य रोजगार) सारख्या नागरिकांचा मुलभूत हक्क व गरजांसाठी कार्यरत शासकीय संस्थाना आचार संहिता पासुन पुर्ण पणे सुट मिळावी.तशेपण आपल्या इथे दर वेळेस कोणत्या ना कोणत्या निवडणूका होतच असतात पण त्या वेळेस आचारसंहिता मुळे सामान्य माणसाला त्रास नाही झाला पाहिजे.मुख्य म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा मागचा वर्षी झालेल्या एका बैठकीत स्पष्टपणे सांगितले आहे की आचारसंहिते मुळे शासन किंवा शासकीय यंत्रणा थांबत नाही.फक्त निवडणूकीचा वेळेस कोणत्याही नवीन परियोजना, ज्या मुळे मतदार प्रभावित होउ शकतो,संबंधी घोषणा आचारसंहिते मुळे केल्या जाउ शकत नाही.आमचा आवाज साठी मी सिटीजन रिपोर्टर आशीष कृष्णराव बनवडीकर
निवडणूक आचारसंहिता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 May 2019, 5:41 am