सदर बातमी कॅनॉट प्लेस जवळील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालया समोरील असून रस्त्याच्या बाजूला असलेल्या ह्या डीपी चा दरवाजा उघड असून एखादे जनावर झाडाचा पाला चरण्यासाठी जर आले किंवा खेळताना एखाद्या लहान मुलांचा चेंडू काढण्या करीता जर गेले तर मोठी जीवित दुर्घटना होऊ शकते खर तर प्रत्येक डीपी ला लॉक सिस्टिम असते परंतु विद्युत मंडळाचे वायरमन काम झाल्यावर डीपी चे दार बंद करण्याची तसदी घेत नाही एखादी दुर्घटना घडल्यावर विद्युत मंडळ जवाबदारी घेईल का ?महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर विवेक चोबे औरंगाबाद
विजेचे डीपी उघडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2020, 5:30 am