अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

Maharashtra Times 29 Mar 2017, 1:55 pm
कर्जबाजारीपणामुळे राज्यातले शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेती व्यवसायात तगून राहून बाजारपेठेतून नफा मिळवू, हा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास लोप पावला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचे आणि शेतीचे मूलभूत प्रश्न सोडवावे. त्यासाठी सुरुवातीला त्यांना कर्जमाफी द्यावी. त्यानंतर इतर योजनांची अंमलबजावणी करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers loan issues
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी


- महेंद्र रमंडवाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज