हे छायाचित्र आहे एन11 सिडकोतील नवजीवन काँलनीतील रोहित्राचे.जुन्या चबुतर्यावरून रोहित्र नविन चबुतर्यावर स्थलांतरीत करून वर्ष लोटले.नविन जागी संरक्षक जाळी बसविणे गरजेचे असतांना अजूनही जाळी लावली नाही.मात्र जुन्या जागी जाळी जागेवरच.जवळच शाळा, मंदिर असल्याने नविन जागी संरक्षक जाळी लावून महावितरण कंपनी अनर्थ टाळेल काय ?....शरद लासूरकर औरंगाबाद.
कही पे निगाहे कही पे निशाना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Aug 2018, 5:37 am