कोविड 19 च्या विषाणूंचा संसर्ग अधिक पसरू नये ह्या करिता संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले शासनाने ह्या करोना विषाणूं पासून कसा प्रतिकार करायचा त्या बाबतचे नियम कसे पाळायचे हे नागरिकांना सांगितले लॉक डाऊन 31मे पर्यंत आहे म्हणजे करोना गायब होईल असे नाही हा करोना किमान एक वर्ष तरी अजून वास्तव्य करेल असे एकूण दिसते त्या साठी दिलेले नियम आपल्याला काटेकोर पणे पाळावे लागतील तेव्हाच करोना हळूहळू नष्ट होईल आपल्या सारख्या देशाला लॉक डाऊन सतत वाढवणे आर्थिक दृष्ट्या न परवडणारे आहे एवढे निश्चित विवेक श्रीकृष्ण चोबे औरंगाबाद
नियम पाळा करोना टाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2020, 5:30 am