औरंगाबाद शहरातील जुने बसस्थानक शहागंजची ओळख होती.परंतु आता कचरा स्थानक बनले असे वाटत आहे. येथे नेहमीप्रमाणे कचरा साचला जातो.याचा परिणामकारकता जवळच आसणारी शाळा, प्रवासी, स्थानिक नागरिकांना सोसावी लागत आहे.प्रचंड प्रमाणात कचरा साचुन दुर्गंधी पसरत आहे. नगरसेवक व मनपाने याकडे लक्ष द्यावे आसे नागरिकांचे निवेदन आहे.
शहागंज परिसरात कचरा साचला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jul 2019, 5:44 am