अ‍ॅपशहर

जिल्हा परिषद मैदान कचऱ्याचे केंद्र

Maharashtra Times 19 Jun 2017, 3:32 pm
औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले जिल्हा परिषद मैदान सध्या कचऱ्याचे केंद्र बनले आहे. या मैदानावर शालेय विद्यार्थी खेळतात. सिटीबस या मैदानावर थांबतात. मैदानावर टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. महापालिका स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे करीत नसल्याचे दिसते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
जिल्हा परिषद मैदान कचऱ्याचे केंद्र


- नरसिंग पारिपेल्ली, भोईवाडा, औरंगाबाद.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज