अ‍ॅपशहर

...तर उन्हाळा सुसह्य

Maharashtra Times 25 Mar 2017, 12:03 pm
वातावरणात उन्हाची दाहकता वाढल्याने वयोवृद्धही बिस्तरासह झाडांच्या मोकळ्या जागी पहुडलेले दिसतात. साधारणतः २० मार्चच्या दरम्यान सूर्याची प्रखर किरणे सरळ रेषेत पृथ्यीतलावर पडत असल्याने उष्णतापमानात वाढ होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ते शुष्क होते. निर्जलीकरण होऊ नये यासाठी उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. उपचारापेक्षा योग्य काळजी घेतली, तर उन्हाळा ऋतुसुध्दा सुसह्य होऊ शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम health issues in summer
...तर उन्हाळा सुसह्य


- रवींद्र तायडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज