हर्सुल सांवगी परीसराची लोकसंख्या दिडलाख लोकसंख्येचा वर झाली असून सारा वैभव, होनाजीनगर ते पिसादेवी व एन 11 ते सावंगी ह्या परीसरात अनेक वसाहती नव्याने विकसित झाल्या असून औरंगाबाद महानगरपालिका नव्या वसाहतीनां कुठल्याही भौतिक सुविधा पुरवण्यात अपयशी ठरली आहे. अनेक येथील सर्व वसाहती पिण्याच्या पाण्यापासून , सु व्यवस्थित पक्के रस्ते मल निस्सारन वाहिन्या, साफ सफाई या पासून वंचीत असून सदरील औरंगाबाद महानगरपालिका मुलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरली असून लोक प्रतिनिधी व पालिका प्रशासनावर येथील जनतेचा विस्वास उडाला असून येथील नागरिकांना औरंगाबाद महानगरपालिकेत राहण्याची अजिबात इच्छा नाही. येथील नागरिकांसाठी स्वतंत्र हर्सुल सावंगी विकास प्राधिकरण स्थापन व्हावे ही मागणी जोर धरत आहे.
हर्सुल सावंगी स्वतंत्र विकास प्राधिकरण जाहीर करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2018, 10:51 am