एतिहासिक नौबत दरवाजा आधीच ढासळू लागला आहे, पावसाळ्यात त्यास ठिकठिकाणी गळती लागली आहे, दरवाजासमाेर मनपाच्याकृपेने खड्डे, पावसाचे साचलेले पाणी,अतिक्रमणे, कचर्याचे ढिग असे स्मार्ट औरंगाबादला अशाेभनिय दृश्य नजरेस पडते, विशेष म्हणजे आयुक्त येथूनच मॉर्निंग वॉक करतात, महापौरांची गाडीही येजा करते. हे चित्र बदलणार तरी कधी?
ऐतिहासिक वास्तु.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2019, 5:44 am