हर्सूल टि पाँईटकडून डाव्या बाजूला अनेक वसाहती उभ्या राहिल्या आहेत.शाँर्टकट म्हणून वरील मार्ग वापरला जातो मात्र आता थोडा जरी पाऊस पडला तर या रस्त्त्यावर तळे साचते व नागरिक हैराण होतात.वाहनचालक सुद्धा या चिखलमय रस्त्यामुळे वाहने चालवू शकत नाहीत.याच भागात शहराचे उपमहापौर राहतात.मनपा लक्ष देईल काय ? शरद लासूरकर औरंगाबाद.
हर्सूल टि पाँईट ते आँडीटर काँलनी तळेच तळे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2018, 5:38 am