हर्सूल टी पॉइंट परिसरातील सद्गुरु नगर परिसरात दिवसाही पथदिवे अशाप्रकारे उजेड देत असतात रात्री पथदिवे सुरू असायला पाहिजे व दिवसा बंद करावेत एवढे साधे ही संबंधितांना कळत नाही याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.तसेच सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू असल्याने या भागात विजेचा सतत लपंडाव होत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो संबंधित विभागाने दखल घ्यावी अशी पालकांची मागणी आहे.रवींद्र तायडे
दिवसाही पथदिवे सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Mar 2019, 5:41 am