हे छायाचित्र आहे औरंगाबाद- शहरातील बहुचर्चीत जालना रस्त्याचे.२२ जून रोजी सायंकाळी पावसाचा पहिला तडाखा बसताच रस्त्यावर पाण्याचे तळेच तळे साचलै आणि क्रांतीचौक ते सेव्हन हिल मार्गावर अंधार पसरला.यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली.शहरांमध्ये अशा मुख्य मार्गांवर पाण्याचा त्वरीत निचरा होण्यासाठी संबंधितांकङून खबरदारी घेण्यात येईल काय ? आणि ऐतिहासिक नगरीत विजवितरण प्रणाली सुदृढ करून रिंग सिस्टीम वापरून अखंडीत वीजपुरवठा करण्याबाबत कंपनी पाऊले उचलेल काय ?... व शहरवासियांना दिलासा देणार कधी ? शरद लासूरकर औरंगाबाद
पहिल्याच पावसात बत्ती गूल,रस्ते पाण्याने फूल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2019, 5:40 am