औरंगाबादमध्ये सद्यस्तिस्थीत करोना नियंत्रणात येत नाही ये, हि वस्तुस्तिस्थी आहेअश्या परिस्तिथीमध्ये शाळा सुरु न करणे हेच योग्य राहिलज्या बसमधुन विद्यार्थी शाळेला जातिल, त्यात सोशल डिस्टंसिंग पाळणे अवघड आहेजवळपास ३ महिन्यानंतर सर्वजण एकमेकांना भेटल्यावर शाररिक दुरी पाळणे हे जवळजवळ अशक्य आहेबसमध्ये जर कोणिही शिक्षक उपस्तिथ नसेल तर विद्यार्थांना मोकळे राण मिळेलआज शहरातिल सर्व पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध आहेतझुम वा गुगल मिट अॅपद्वारे अॉनलाईन वर्ग घेणे हेच सोयिस्कर वाटतेयामध्ये कोणताही धोका नाही व सर्व विद्यार्थांची सुरक्षिततादेखिल पाळली जाते
करोनाच्या पाश्वभुमीवर शाळा सुरु करणे चुकिचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2020, 5:30 am