जटवाडा रोडवर नवीन वसाहती वाढल्यामुळे रस्त्यावर वाहतूकीचा ताण वाढल्यामुळे रस्ता अपूरा पडत असल्यामुळे छोटे मोठे अपघात व वाहतूक खोळबंत असल्याने , परीसरातील होनाजीनगर , विणा सोसायटी, सारा वैभव, रामेश्वर नगरी ,राधास्वामी कॉलनी, तलाव परीसर एकतानगर, राजेराय टाकळी पासून ते औरंगाबाद शहर हद्दीपर्यंतचे खेडेपाडे त्रस्त झाले असून सदरील रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
जटवाडा रोडचे रुंदीकरण होणे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2018, 5:43 am