अ‍ॅपशहर

वाहनधारकांना दिलासा

Maharashtra Times 24 Sep 2016, 1:54 pm
एकता चौकात वाहतूक सिग्नल बसवण्यात आल्याने वाहतूक कोंडीतून वाहनधारक तसेच नागरिकांची सुटका झाली आहे. सिग्नलसाठी केबल टाकण्याकरिता नाली खोदण्यात आली होती. त्यावर मुरूम टाकून तात्पुरता बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra times impact
वाहनधारकांना दिलासा


- शांतीलाल चौंडिये

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज