स्टेट बँक इंडीयाच्या एटीएम मध्ये पैशाचे आदान प्रदान करण्यासाठी सामान्य नागरीक, ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एटीएमच्या माध्यमातुन १०० च्या जुन्या नोटा ह्या एटीएम मध्ये अडकुन बसतात ,यामुळे वेळ वाया जातो. रांगेत तासनतास ताडकळत बाहेर ऊभे राहावे लागते. बँक लवकर बंद होते. ग्राहकांचा व्यवहार ही पूर्ण होत नाही. डिजीटल चे कसे पुर्ण होणार. यातील काही ग्राहकांना इंटरनेट वापरता येत नाही.बँकेने याकडे लक्ष द्यावे.असे नागरीकांचे म्हणणे आहे.
एटीएमच्या अनेक अडचणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2017, 5:32 am