जुन्या नव्या मिसारवाडी भागात पिण्याच्या पाण्याचे टॅंकर्स नियमितपणे येत असल्याने येथील रहिवाशांना वेळेवर पाणी सुद्धा मिळत नसल्याची तक्रार आहे. एक तर या भागातील कूपनलिका पूर्णपणे आटलेल्या आहेत आणि जलवाहिनी नसल्यामुळे पाण्यासाठी रहिवाशांना अशी भटकंती आणि कसरत करावी लागत आहे.काहींना तर लांबून कॅनमध्ये पाणी आणावे लागत असल्याचे सय्यद युसूफ, हमीद शेख,युनूस खान, शकील शेख,हारुन शेख, रजाक शेख,फिरोज शेख,आमिर खान, इब्राहिम शहा आदींनी तक्रारीच्या सुरात संगितले .श्री रवींद्र तायडे
मिसारवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2019, 5:41 am