औरंगाबाद- मनपाकडून सर्व शहरात अनेकठिकाणी एलईडी फिक्श्चर्स लावल्याचे दाखविण्यात आले मात्र मासिक बिलात मात्र काहीच फरक पडलेला दिसला नाही असे कळते.मूळ उद्देशच जर साध्य झाला नसेल तर एव्हढा खर्च कशासाठी हा साधा प्रश्न ! जबाबदार अधिकार्यांची कामाप्रती श्रद्धा या सगळ्यालाच हरताळ फासल्याचे सिद्ध होत आहे....याची जबाबदारी कोण घेणार ? असला भोंगळ कारभार जनता किती दिवस सहन करणार ? शरद लासूरकर औरंगाबाद-
मनपा ...एल ई डी ...बिलींग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2019, 5:41 am