औरंगाबाद शहरातील कचरा समस्येला आज 16 नोव्हेंबर रोजी 9 महिने पूर्ण झाले.ऐतिहासिक नगरीसाठी लज्जास्पद अशी ही घाटना.मात्र आजही कचरा जाळणे सुरूच आहे सदरील छायाचित्र एन12 सिडको एस.पी.आय.जवळील आहे....आता बारमाही परीक्षेची वाट पाहायची की मनपा मनावर घेणार असा सवाल जनता करीत आहे.....शरद लासूरकर औरंगाबाद.
नऊ माही परीक्शा....कचरा जाळणे सुरूच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2018, 5:33 am