औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकासमोर बेवारस, अनाथ व थकलेल्या वयोवृद्घांचा रात्रभर मोकळ्या जागेवर मुक्काम असतो. आपले अंथरूण-पांंघरूण घेऊन हे लोक तेथे पहूडलेले असतात. त्यामुळे हा परिसरत अस्वच्छ होतो. शासनाच्या रात्रनिवाऱ्यामध्ये या नागरिकांना पाठविणे गरजेचे आहे, पण तसे होताना दिसत नाही.
- रवींद्र तायडे, हर्सूल
- रवींद्र तायडे, हर्सूल