शहरातील मुख्य रस्ते सिमेंटची बनलेली आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे चालू आहेत. किरापूरा राम मंदीराजवळील रस्त्यावर नेहमी इतर वाहने रस्त्याच्या मध्ये उभे असतात. जणू काही वाहनतळच आहे. येणार-जाणार वाहनांना ञास होतो. राञीच्या वेळी तर हातगाड्या, उभ्या असतात. याठिकाणी वाहतूक पोलिसांची गरज आहे, असे येथील रहिवासी सांगतात. पोलीसच ही संमस्या सोडवू शकतात.
रस्त्यावरच वाहनतळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2019, 5:37 am