औरंगाबाद मध्ये अशिस्तप्रिय वाहन धारकांना शिस्त लावण्यासाठी औरंगाबाद चे पोलीस अपयशी ठरत आहे. बरेच लोक ईमानदारीत सिग्नल वर उभे राहतात पण माघून येऊन काही शहाणे सिग्नल तोडतात मग ते पाहून बाकीचे ही लोक सिग्नल तोडतात आणि या अ शिस्तप्रिय वाहन धारकांना शिस्त लावण्यात आपले पोलीस अपयशी ठरत आहे.
लोक सिग्नल तोडणयात अग्रेसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2018, 5:36 am