विधानसभेच्या निवडणुकीत अनेका मतदारांना पोलचिट्स न मिळाल्याने मतदाना पासून वंचित राहावे लागले आज ह्या मुळे मतदानाचा टक्का कमी झाला ह्याला खरंतर जवाबदार निवडनुक विभागच आहे दिड ते दोन महिने आगोदर निवडणुका घोषित होतात त्याच्या तारखा , मतदान केंद ठरवली जातात त्या बरोबर ही पोलचिट्स कामे केली असते तर पोलचिट्स वाटप करायला पुरेसा वेळ मिळाला असता व आठ दिवस आगोदर पोलचिट्स मिळाल्या असत्या आणि मतदान वाढले असते आज यंत्रणा सक्षम नसल्याने शेवटी असेच घडते महाराष्ट्र टाइम्स सिटीझन रिपोर्टर आमचा आवाज विवेक चोबे औरंगाबाद
पोलिंग चिट्स वाटप यंत्रणा सक्षम हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2019, 5:44 am