सदर छायाचित्र हे क्रांती चौकातील उड्डाण पुलाखालील असून ह्या पुलाच्या खाली सभेच्या तसेच जाहिरातीचे पोस्टर चिटकवले शहराच्या सौन्दर्यात भर पडावी म्हणून अनेक सामाजिक संस्थानी त्या पुलाच्या खाली सामाजिक संदेश देणारे असे चित्र काढून हजारो रुपये खर्च करून रंगरंगोटी केली आज ह्या मुळे हे शहर विद्रुप होत आहे औरंगाबाद चे नागरिक सुशिक्षित आहे आपण आपलेच शहर विद्रुप करतो ह्याचे भान ठेवावे महाराष्ट्र टाइम्स सिटिझन रिपोर्टर विवेक चोबे औरंगाबाद
पोस्टर मुळे शहर विद्रुप होत आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2019, 5:46 am