शहरातील एस.बी.काॅलनीत अनेक रहिवाशी राहतात.थोड्याशा पावसाने या काॅलनीतील रस्ते खड्डेमय झाले आहेत.त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते व डबके तयार होते.त्यामुळे डासांचा प्रादृभाव जाववतो.खड्ड्यातुन एखादे वाहन भसकन गेले की पादचार्यांच्या अंगावर गढुळ पाणी उडालेच समजा.किरकोळ विक्रेतेही जागोजागी ठाण मांडुन बसलेले असतात.त्यामुळे वाहतुकीसअडथळा निर्माण होतो.या काँलनीतील खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यात यावे अशी मागणी रहिवाशांकडुन होत आहे.रवींद्र तायडे
एस.बी.काॅलनीतील रस्त्यावर खड्डे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2017, 5:34 am