सुरक्षिततेसाठीची उपाययोजना म्हणून वीज वितरण कंपनीकडून शहरात अशाप्रकारे संरक्षक जाळ्या लावणे सुरू आहे.पावसाळ्याचे दिवस ,हिरवळ, जनावरांचा वावर लक्षात घेता हे गरजेचे आहे ज्यामुळे संभावित अनर्थ टाळता येतील....लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी जनता करीत आहे...शरद लासूरकर औरंगाबाद.
वीज वितरण कंपनीकडून रोहित्रांभोवती संरक्षक जाळ्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2018, 5:36 am