औरंगबाद सातारा येथील डिपीजवळ असे तळे साचल्याने वीज पुरवठा बंद झाला होता पावसाच्या सरी येण्यास सुरवात होताच लोक काहिसे सुखावले होते.पण महावितरणने ते काही मिनिटातच हिरवून घेतले महावितरणने पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठा करणयाचे अशवासन फोल ठरले आहे.एवढेच नव्हेत तर रात्री नऊ वाजता गायब झालेल्या विजेचा दिवसभर खडित झाला होता त्यामुळे शहराच्या लाखो ग्राहकाना रात्र अधारात काढावी लागली उकाडा डासाच्या उपद्रवामुळे झोपेचा चक्काचुर झाला.लपडाव सुरू रहिल्याने सिडकोभागात वीज गेल्याने पाणी पुरवठयाचे वेळापत्रक कोलमडले त्यामुळे नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त्त केला आहे.नाम-महेंद्र रमंडव
डिपीजवळ तळे साचल्याने वीज पुरवठा बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2017, 5:33 am