सिडकोतील बजरंग चौक ते आझाद चौक हा वर्दळीचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे वाहनांची आदळआपट हि रस्त्याने होत असते.रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी शिरल्याने वाहन चालवीणे जिकरीचे झिले आहे.या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी रमेश प्रजापती,विशाल स्वामी,आदीत्य पांगारकर,मिनाक्षी जाखडे,अवधूत जाखडे,किशोरी कंडारकर,गोंविद कंडारकर,कैवल्य सोनवणे ,प्रा.मनोज हंबरडे आदींनी केली आहे.रवींद्र तायडे
रस्ता उखडला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2017, 5:33 am