अ‍ॅपशहर

नळ कनेक्शन घेतल्यानंतर खड्डे बुजवा

Maharashtra Times 22 Apr 2017, 2:09 pm
औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नळाचे कनेक्शन घेतल्यामुळे रस्त्यात झालेले खड्डे बुजविण्यात येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहने चालविताना त्रास होतो. महापालिकेने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. हे खड्डे संबंधितांकडून बुजवून रस्ते दुरुस्त करण्यात यावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम road issue by water pipe line
नळ कनेक्शन घेतल्यानंतर खड्डे बुजवा


- शांतिलाल चौंडिये

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज