अ‍ॅपशहर

औरंगाबादेतील महामार्गावर खड्डे

Maharashtra Times 23 Mar 2017, 10:54 am
औरंगाबाद शहरात रस्ता सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. खड्ड्यांचे फोटो प्रसिद्ध केल्यावर थोडीशी डागडुजी होते, परत सगळे थंड होते. पुढच्या वर्षी पुन्हा तेच. खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचे ब्रेक नादुरुस्त होणे, टायर फुटणे असे प्रकार वारंवार घडतात. रस्त्यांवर वाहनचालक आणि पादचारी यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करणे, महामार्गांवर वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा बसविली जाणे रस्त्यावर असलेले खड्डे, स्पीडब्रेकर यांची मोजदाद करणे महत्त्वाचे आहे. खड्डे, गतिरोधक अपघातास कारणीभूत ठरू नयेत म्हणून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम road issues
औरंगाबादेतील महामार्गावर खड्डे


- महेंद्र रमंडवाल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज