नवीन मोंढ्यातील शेतकरी बाजार संकुलाची भव्य इमारत तयार झाल्याने आता शेतकऱ्यांच्या मालाला ऊन, वारा व पावसापासून संरक्षण मिळेल. परंतु मोंढ्यातील हा बहुचर्चित रोड अजूनही अपूर्ण आहे. या रोडचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना आपली मालाची वाहने ने आन करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे .या रोडचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी येथील ग्राहकांनी केली आहे. श्री रवींद्र तायडे
रोडचे काम कासवगतीने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2019, 5:39 am