हर्सुल भागातील विजवाहक संयञ अनेक दिवसापासुन उघड्यावर पडलेले आहे. बाजुला शाळा, नियमित वाहने चालणारा रस्ता आहे. विविध प्राणी त्या भोवती कचरा साचल्याने फिरत असतात. रस्त्याच्या कडेला हे रोहिञ बसवलेले आहे, परंतु त्यास वीजवाहक कंपनीने बंदिस्त केले नाही. नेहमी डी.पी. ही उघडीच असते, यामुळे जिवित हानी होऊ शकते. कंपाऊंड करून डी.पी. बंदीस्त करावी असे येथील नागरीकांची मागणी आहे.
रोहिञ रामभरोसे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2017, 5:32 am