आरटीओ कार्यालयउपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेल्या नागरिकांना चांगली सेवा झटपट देता यावी, यासाठी तेथे टच स्क्रीन यंत्र बसविण्यात आले आहे. त्याद्वारे अनेक कामे करता येऊ शकतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून हे यंत्र बंद पडलेले आहे. त्याचा कोणी वापर करीत नाही. अधिकारीही त्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे यासाठी केलेला खर्च वाया गेला असून कार्यालयातील अन्य यंत्रणेवरच कामाचा ताण येत आहे. यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.- अड. शिवाजीराव कराळे
'आरटीओ'तील यंत्र पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2017, 5:33 am