एकेकाळी औरंगाबाद शहराची शान असलेल्या दिल्ली गेट वर लहान मोठया वनस्पति, रोपटे, उगवले आहेत व तेथे असलेल्या विजेच्या खांबावर वेली उगवल्या आहेत आणि खाली सुद्धा सर्व जागेवर काटेरी गवत उगवले आहेत . असे वाटते एखादी भग्न वास्तू सारखी ह्या दरवाजाची अवस्था झाली आहे. सर्व अजिंठा लेणी कडे जाणारे विदेशी पर्यटक ह्याच रस्त्याने जात असता . महानगरपालिका याकडे बिलकूल लक्ष देत नाही .त्यामूळे हळूहळू ह्या वास्तूची अवस्था वाईट होत आहे. आता तरी महापौर साहेब याकडे लक्ष द्यावे अशी आशा औरंगाबाद चे नागरिक करत आहे
दिल्ली दरवाजा वर उगवले रोपटे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2019, 5:44 am