शहागंज परीसरातील अन्य विभागातील कचरा बसस्थानकात टाकला जातो. वेळेवर कचरा उचलला जात नाही. या ठिकाणी नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. बाजूला शाळा आहे. कचरा साचल्याने दुर्गधी पसरून अनेकांचे आरेग्य धोक्यात आले आहे. नगरसेवकांना सूूचना दिली. सततच्या ञासापासून मुक्तताता मिळावी असे स्थानिक नागरीकांची मागणी आहे.
शहागंज बसस्टॉपवर कचरा साचला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2017, 5:34 am