शहरातील हर्सूल टी पॉइंट परिसरातील साफल्य नगर भागातील गजानन महाराज मंदिरा जवळील पथदिवे दिवसाही असे सुरू असतात.त्यामुळे विजेची नासाडी होत आहे. संबंधित विभागाने पथदिवे दिवसा बंद व रात्री सुरू ठेवण्याची व्यवस्था चोखपणे बजावावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.राष्ट्राच्या वीज बचतीचे महत्व जनसामान्यांना कळते परंतु संबंधित. विभागाला का कळत नसावे?हा मात्र संशोधनाचा विषय आहे. श्री रवींद्र तायडे
दिवसाही पथदिवे सुरू!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2019, 4:37 pm