जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील कॉलनीत अनेक वेळा दिवसा दिवे सुरू असतात. विशेष म्हणजे यावेळी अनेकदा आजुबाजूच्या परिसरात दिवसाही लाइट गुल असते. म्हणजे एकीकडे तापमान चाळीशीच्या वर आहे. लोक उकाड्याने हैराण होत आहेत. तर महावितरणचे एकीकडे अघोषित भारनियमन, तर दुसरीकडे विजेचे वाटोळे सुरू आहे. वा रे महावितरणचा कारभार. इकडे वरिष्ठ कधी लक्ष देणार?
- धनंजय अन्वेकर, औरंगाबाद
- धनंजय अन्वेकर, औरंगाबाद