औरंगाबाद शहरात सर्वत्रच लघुदाब वीजवाहिनींवर सुरक्षिततेसाठी अशाप्रकारे लाकडी फळ्या टाकून अंतर वाढविण्याचे प्रयत्न होतांना दिसतात.इमारतींचे बांधकामाच्या वेळी ऐनवेळीचा मार्ग असा निवडला जातो.अशा ठिकाणी अनेकवेळा अपघात झाल्याचे आपण पाहिलेच आहे.हे सिडकोतील छायाचित्र आहे.संबंधितांकङून म्हणजेच वीजवितरण कंपनीकडून याबाबत लक्ष देण्यात येईल काय ? सध्या विद्युत् सुरक्षा सप्ताह सुरू आहे.जनजागृतीसाठी कंपनीतर्फे पाऊल उचलून अपघात थांबावेत हीच अपेक्षा ...शरद लासूरकर औरंगाबाद.
वीजवाहिनींवर ताण धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2019, 5:32 am