शहरामध्ये कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत .यात शहरातील अनेक सरकारी कार्यालययात ही कचरा पेटून देण्यात येत आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात च्या आवारातील पार्किंग च्या जागेवरच कचरा पेटून देण्यात येत नाही त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना प्रदूषण चा सामना करावा लागतो.महापालिकेची कचरा संकलन आणि प्लास्टिक बंदी याबाबत असणारी उदासिनता याला कारणीभूत आहे. महापालिकेने जर वेळेची कचऱ्याबाबत योग्य नियोजन न केल्यास रस्त्यावर, मोकळ्या मैदानांमध्ये कचरा पेटवून देण्याचे प्रकार सुरू राहतील. त्यामुळे हवेचे प्रदूषण होऊन आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याचा धोका आहे. -
जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कचरा पेटवतात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2019, 5:44 am