सरकारने काही निर्बंध शिथिल करून 'लाॅक डाऊन'31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे, कारण आता या लाॅक डाऊनला नागरिक कंटाळलेल्या आहेत आणि बर्याच जणांचे आर्थिक नुकसान ही झाले आहे. आता आपण स्वतः स्वतः ची काळजी घेऊन या संकटाशी मुकाबला करायचा . जर प्रत्येकाने नियमांचे पालन करुन जर आपले व्यवहार केले तर सरकार आणि प्रशासन ,पोलीस यांच्या वरचा ताण कमी होऊन कुठेही लाॅक डाऊन राहणार नाही आणि आपण ताणरहित मोकळा श्वास घेऊ.
सरकारने काही निर्बंध शिथिल करून लाॅक डाऊन 31 ऑ.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2020, 5:30 am