शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयाच्या इमारतीच्या बाजूला असा कचरा साचलेला दिसून येतो तो वेळेवर उचलण्यात येत नसल्याने दुर्गंधी वाढत जाते. डासांचा प्रादुर्भाव जाणवतो तसेच मोकाट जनावरे कचरा दिवसभर चिवडत असतात. शाळा हे संस्काराचे आणि शिस्तीचे केंद्र असल्याने निदान शाळेभोवती तरी असा कचरा टाकू नये एवढे साधे भान तरी संबंधित विभागाने ठेवायला हवे असे मत परिसरातील पालकांनी व्यक्त केले .रवींद्र तायडे
शाळेजवळ कचऱ्याचा ढीग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Dec 2018, 5:35 am