अ‍ॅपशहर

पोलिसांना निवारा गरजेचा

Maharashtra Times 18 Jan 2017, 9:41 am
हर्सूल टी पॉइंट चौकात वाहतूक पोलिस तैनात असतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध ते दंडात्मक कारवाई करतात, परंतु निवारा नसल्याने बऱ्याचदा ते झाडांच्या, टपरीच्या, दुकानांच्या आडोशाला किंवा रोडवरच उभे राहून त्यांना कर्तव्य बजावावे लागते. थंडी, ऊन, पावसापासून बचाव करण्यासाठी या चौकाची फेररचना करून, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून, अद्यावत पोलिस निवारा उभारण्याची मागणी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the police need shelter
पोलिसांना निवारा गरजेचा


- रवींद्र तायडे, औरंगाबाद

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज