खोकडपुरा रोडवर किरकोळ विक्रेत्याने शहाळे असे वर्दळीच्या रोडवर फेकून दिल्याने वाहनांचा अपघात होऊ शकतो. शहाळे विक्रेत्यांनी ग्राहकांनी पिलेले शहाळे एखाद्या गोणीत भरणे अपेक्षित आहे. परंतु तसे न करता विक्रेते सर्रास रोडवर असे फेकून देत असल्याने त्यावरून एखादे वाहन घसरून मोठा अपघात होऊ शकतो. मनपाने अशांविरुद्ध कडक कारवाई करणे आवश्यक आहे.रवींद्र तायडे
रोडवरील शहाळ्यामुळे अपघाताची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2018, 5:33 am