सिटीचौकाचे प्रवेशद्वार असलेल्या एतिहासिक नवबत दरवाजाला तडे जात आहेत.सुमारे चारशे वर्ष पुरातन दरवाजाचे दोनवेळा डागडुजी करण्यात आली होती.पण येथे प्रचंड वाहतुकीचा त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा वाईट परिणाम नाबत दरवाजावर होत आहे. दरवाजातून होणारी वाहतूक बंद करून दोन्ही बाजूंनी रस्त्या तयार करणे दरवाजात सौन्दर्य बेट तयार करण्यात येणार आहे.पण हे काम सुरूच झालेले नाही.आसपासचे नागरिक कचरा आणून टाकतात.त्यात जनावरांचा संचार ,दुर्गंधी असे विदारक चित्र पर्यटन संस्कृती व स्मार्ट सिटीचौकाचे गालबोट लावत आहे.
ऐतिहासिक दरवाजाला धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2017, 5:37 am